महर्षी दयानंद सरस्वती या युगातील प्रथम पुरुष होते, ज्यांनी बेदांच्या भाष्यासाठी निर्दोष पद्धतीचा शोध लावला. जंगली लोकांचे पुस्तक म्हणून निर्भत्सना केलेल्या ग्रंथातून त्यांनी सत्य सनातन वैदिक धर्माचे पूनरुत्थान केले. – योगी अरविं
मी स्वतः हृदयाने आर्यसमाजी आहे, ‘आर्य समाज’ हा धर्मोपदेशक बनलेल्या जातीचे जुलमी ‘जू’ झुगारुन देण्यासाठी उत्त्पन्न झाला आहे. भांडवलदारांचा जुलूम नाहिसा करण्य पेक्षा जास्त महत्त्वाचे हे धार्मिक जू काढून टाकणे आहे. • छत्रपति राजर्षि शाहू महार
महर्षी दयानंद सरस्वती जाज्वल्यमान नक्षत्र होते जे भारताच्या क्षितिजावर तेजपूर्ण प्रकाश चमकले आणि ज्याने निद्रिस्त भारताला जागे केले. स्वामीजी स्वराज्याचे सर्वप्रथम संदेश वाहक आणि मानवतेचे उपासक होते. लोकमान्य टिळ
स्वामी दयानंद सरस्वती भारताची नव निर्मिती, धार्मिक पुररुत्त्थान व नैतिक जागरणाची मशाल पेटविणाऱ्या त्या अनेक महापुरुषांपैकी निश्चितपणे एक होते. त्यांनी स्थापिलेल्य आर्यसमाजाने निर्विवादपणे हिंदूसमाजाची पुनर्बाधणी, सुधार व नवचैतन्याच्या निर्मितेत एक महत्त्वपुर्ण भूमिका वठविली आहे.
– नेताजी सुभाषचंद्र
मी मानतो की महर्षी दयानंद सरस्वती यांनी वैदिक वर्ण व्यवस्थेची जी व्याख्या केली अ ती बुद्धीमत्तापूर्ण आहे, घृणास्पद नाही. केवळ जन्माने नव्हे तर व्यक्तिच्या योग्यतेने त्या समाजातील स्थान ठरणे योग्य आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबे
महर्षी दयानंद सरस्वती लिखित ‘सत्यार्थप्रकाश’ ग्रंथाचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव अ स्वामीजींची प्रखर राष्ट्रभक्ती, वैदिक धर्म व संस्कृतीच्या प्रति त्यांना वाटणारा स्वाभिमा त्यांचे ज्ञान, विचार आणि कार्य मला प्रिय आहे.
अटलबिहारी वा
भारताच्या बौध्दिक आणि नैतिक विकसनात महर्षी दयानंदांचा वाटा मोठा आहे.
– इतिहास संशोधक यदुनाथ स
भारताच्या राज्यघटनेत सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यवस्था महर्षी दयानंदांच्या उपदे स्फुरलेल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.