बुरसलेल्या विचारांना मुठ माती देण्याचा प्रयत्न केला व अनुभवास आले की, आपले हातच आपले नशीब बदलू शकते. लोकांना दोष देण्यापेक्षा स्वतःला निरखण्याची-परखण्याची सवय लावली. लोकांच्या स्तुतीने मी केव्हाच मोठा न मानता बाबू म्हणुनच सत्तरी ओलांडली आहे. माझ्या जीवनात आलेले अनुभव तुमच्या समोर मांडण्याचा संकल्प आज पूर्ण होत असल्याचा आनंद माझ्या हृदयात तरहत आहे.
या संग्रहात माला आलेल्या अनुभवाला कवितेच्या रूपात मांडले आहे. शेतमाल विकण्यास गेलो असता, आलेले अनुभव ‘लुट’ या कवितेमध्ये तर शासनाने राबविलेले अभियान, पर्यावरणाचे होत असलेले परिणाम मी कव्यसंग्रहास मांडले आहे. तरी आपणास आवडेल अशी आशा बाडगतो…
Reviews
There are no reviews yet.