सामान्यपणे ५ नोव्हेंबर १८४३ हा दिवस मराठी रंगभूमीचा स्थापन ानला जातो. सांगलीचे खालसा संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन नादेशावरून त्यांच्या दरबारात मुलाजीम असलेल्या सरदाराचे सुपुत्र विष्णुदा पंनी ‘सीतास्वयंवराख्यान’ लिहिले. या आख्यानाचा प्रयोग याच दिवशी श्रीम बारात सादर केला होता. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या जनकत्वाचा मान वि ■वे आणि आद्यनाटकार म्हणून आख्यानाचा खेळ असलेले ‘सीतास्वयंवराख्य न्लेख केला जातो.
या घटनेपूर्वी ३०० वर्षांपूर्वी तंजावर (तामिळनाडू) मध्ये शिवाजी म चे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांच्या वारसदारांनी तेथे मराठी रंग हर्तमेढ रोवली होती आणि समृद्ध अशी नाट्य परंपरा महाराष्ट्राबाहेर विकसित ती.
आज आपण ज्या अचलपूर नगरीत आहोत येथेही १८२९-३० ळात नाटके होत होती. ही सुमारे १९० वर्षांची परंपरा आजही सुरू वीशी’ आणि ‘बावणएक्का’ या परंपरेला महाराष्ट्रात तोड नाही.
दुसरीकडे खऱ्या अर्थाने महात्मा जोतीराव फुले यांनी १८५५ साली ‘- संकल्पनेत बसणारे ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिले. तेव्हा तेच मराठी न ■ जनक आहेत आणि ‘तृतीय रत्न’ नाटक हेच मराठीचे आद्य नाटक आहे चासपूर्ण भूमिका मांडणारा एक विचार प्रवाह महाराष्ट्रात आहे.
Reviews
There are no reviews yet.