Sale!
, ,

स्पतरंग आयुष्याचे- Saptrang Aaushache by Punakar Tayade

Original price was: ₹70.00.Current price is: ₹50.00.

SKU: M901 Categories: , ,

अलिकडच्या काळात राष्ट्रभावनेवरची कविता दुर्मिळ होत चाललेली दिसते दृष्टीने विचार केल्यास कवयित्री गायत्री पुनकर यांची राष्ट्रसंवेदना अभिनंदनीब है. गीतरम्यता हा या कवितांचा स्वभाव आहे. नादरम्यता प्रत्येक कवितेत्त नी आहे आणि आर्त राष्ट्रभान आहे. त्यामुळे या कविता आपला एक वेगळ सांभाळून उभ्या आहेत.

जातीधर्माच्या शृंखला तोडत नवे राष्ट्र निर्माण करण्याचा आशावाद कवयित्री कवितांमधून मांडतात. मातृभूमीचे ऋण कवयित्री मान्य करते. आम्ही अज्ञानी णी असू पण आम्ही तुझे सुपूत्र आहोत, म्हणून हारणे आम्हास माहीत नाही. दंड आत्मविश्वास कवयित्री प्रसवते.

मातीची थोरवी, तिचे पावित्र्य किती प्रभावी आहे, हे व्यक्त करताना कवयित्री विविधांगी रूपांची थोरवी गाते. दुष्टांना पाणी पाजणारी, वचनाची आण- जपणारी ही जननी आम्हाला विश्वात सर्वात जास्त वंदनीय आहे. हिंदवी ज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवरायांचाही उल्लेख कवयित्री जून करते. भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या विरांची थोरवी विषद – मातृवंदन करते.

वयित्रीचा देशाप्रतीचा निर्धार पक्का आहे, बाणा कणखर आहे. एका ठिकाणी त्री म्हणते…

किती संकटे आली गेली न ढळलो आम्ही कधी उत्कर्षाच्या पथावरती

असेच पुढती चालू आम्ही…

धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सहिष्णूता याची शृंखला की गायत्री पुनकर यांच्या कवितेत पहावयास मिळते. मातृभूमीचे पावन स्त्रोत

Weight 100 g
Dimensions 0.4 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्पतरंग आयुष्याचे- Saptrang Aaushache by Punakar Tayade”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.