मनुष्य जीवनात जन्म घेतांना कुणाच्या तोंडात सोन्याचा
चम्मच असतो तर कुणाच्या नशीबात फाटके अंथरुन असते. पण फाटक्या अंथरुनाचे दुःख उराशी न बाळगता जो त्यातून संघर्ष करून जीवनाची बाग फुलवितो तोच खरा बाजीगर ठरतो. अर्थात स्वतःचे नशीब बदलविने स्वतःच्याच हातात आहे. हे ज्याला समजले तो यशाला गवसणी घातल्याशिवाय राहत नाही. खडतर संघर्षातून तो यशाचे देदीप्यमान शिखर गाठतो व विजयाचा शिल्पकार ठरतो.
Reviews
There are no reviews yet.